…जेव्हा संजय मांजरेकरनं घाबरुन लॉर्ड्स टेस्ट खेळणे टाळले!
स्वत:ची रहाणेशी (Manjrekar On Rahane) तुलना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकरचा इतिहास क्रिकेट फॅन्स विसरलेले नाहीत.
स्वत:ची रहाणेशी (Manjrekar On Rahane) तुलना करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकरचा इतिहास क्रिकेट फॅन्स विसरलेले नाहीत.
गेल्या 50 वर्षात भारतीय टीमला एकदाही ओव्हलवर जिंकता (How India Won Oval Test) आले नव्हते.
मुंबईपासून 87 किलोमीटर अंतरावरील पालघरला (Palghar) आज क्रिकेट विश्वात शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) गाव म्हणून ओळख मिळाली आहे.
फॉर्ममध्ये नसतानाही अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) खेळवणे हे सध्या बेंचवर बसलेल्या अन्य खेळाडूंवर अन्यायकारक आहे.
जडेजाला या प्रमोशनचा फायदा उठवता आला नाही. तरीही त्याला बॅटींगमध्ये प्रमोशन (Ravindra Jadeja Batting Promotion) देण्याचा टीम इंडियाचा निर्णय हा योग्य आहे.
कपिल देवनंतर 100 टेस्टचा टप्पा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फास्ट बॉलर असलेल्या इशांत शर्माचा आज वाढदिवस (Ishant Sharma Birthday) आहे.
‘रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेट खेळू शकत नाही,’ अशी ओरड करणाऱ्या मंडळींना रोहितनं खणखणीत उत्तर दिलं आहे
इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियात अजिंक्य रहाणेला 3 जण पर्याय (Options for Ajinkya Rahane) आहेत.
टीम इंडियाच्या या खराब कामगिरीचं जनकत्व हे विराट कोहलीकडं (Virat Kohli Problem) आहे..सभोवतालची खाली मान घालून परतणाऱ्या गर्दीचा विराट एक भाग बनला आहे.
तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियानं अनुभवी स्पिनर आर. अश्विनला खेळवणे आवश्यक (Why Ashiwn Must Be Played In Third Test) आहे.
भारतीय खेळाडूंचा द्वेष करण्याची, त्यांना शिवीगाळ करण्याची जेम्स अँडरसनची सवय (James Andeson vs Team India) ही जुनीच आहे.
भारताविरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचा 151 रननं पराभव झाली. या खराब कामगिरीमुळे इंग्लंड टीमवर जोरदार टीका होऊ लागली आहे.
ऑस्ट्रेलियाचं अंगण असलेलं गाबा किंवा इंग्लंड क्रिकेटचं घर असलेलं लॉर्ड्स दोन्ही देशात टीम इंडियानं यजमानांना लोळावलं आहे
एकीचे बळ काय असतं, हे भारतीय टीमनं लॉर्ड्सवर दाखवून देत या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या जोडीनं इंग्लिश माऱ्याचा खरपूस समाचार घेतल्यानं इंग्लंडच्या खेळाडूंचा संयम संपला. त्यांनी बुमराहला डिवचले.
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉ़न्टिंग आणि जॅक कॅलीसला जे जमलं नाही ते अजित आगरकरनं (Ajit Agarkar) केलं आहे.
टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या डोकेदुखीनं (Team India Problem) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये डोकं वर काढलं.
नॉटिंघम टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) बॉलिंगनं सर्वांना प्रभावित केले. बुमराहनं या यशाचं रहस्य सांगितलं आहे.
‘टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धची सीरिज जिंकायची असेल तर भारतीय बॅट्समन्सना मोठी कामगिरी कारावी लागेल’
भारतीय क्रिकेटपटूंना या सीरिजमध्ये इंग्लंडला पराभूत करण्याबरोबच अनेक रेकॉर्ड (Indian Players Records) करण्याची संधी आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील टेस्ट सीरिज ही दोन देशांप्रमाणेच दोन कॅप्टनमधील देखील आहे.
एखादी खेळाडू ह्या सगळ्या सिस्टीमशी झुंजत झुंजत अडथळ्यांवर मात करून ख-या मैदानात उतरते, तेव्हा तिच्याकडे खूप धमक आलेली असते.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात निवड समिती आणि कॅप्टन यांच्यात वाद होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही.
शुभमन गिलचा (Shubman Gill) पर्याय म्हणून टीम मॅनेजमेंट पृथ्वी शॉला (Pritthvi Shaw) इंग्लंडमध्ये बोलवण्याचा विचार करत आहे.
‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ हे जितकं खरं आहे, तितकंच ती सतत फिरवली तरी बिघडते, हे देखील सत्य आहे. याचा अनुभव इंग्लंड टीमच्या कॅप्टनला आला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final 2021) जखमी झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) टेस्ट सीरिजमध्ये केएल राहुल (KL Rahul) खेळणे आवश्यक आहे.
या प्रकारच्या कार्यक्रमाला मान्यता कशी मिळाली? याचं मला आश्चर्य वाटतं,” अशी टीका टीम इंडियाच्या माजी कॅप्टननं केली आहे.
सौरव गांगुलीनं पदार्पणातील टेस्टमध्येच सेंच्युरी (Sourav Ganguly Hundred Lords) झळकावली. तर राहुल द्रविडनं (Rahul Dravid) टेस्ट क्रिकेटमधील पहिला बॉल खेळला. ते
सचिननं जसा भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला, तसाच भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलण्याची क्षमता शफालीमध्ये (Shafali Verma) आहे
इंग्लंड टीम होम ग्राऊंडवर सलग 7 टेस्ट खेळणार आहे. या टेस्टमध्ये अनेक रेकॉर्ड होतील. यामध्ये जेम्स अँडरसन सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
भारत- इंग्लंड वन-डे सीरिजमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आश्चर्यकारक रेकॉर्डची नोंद झाली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) या भारताच्या ओपनिंग जोडीनं हा रेकॉर्ड केला आहे.
जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या 124 रनच्या जोरावर इंग्लंडनं तीन मॅचच्या वन-डे सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे.या खेळीनंतर बेअरस्टोनं टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
KL राहुलनं वन-डे क्रिकेटमधील 5 वी सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीनंतर राहुलनं दोन्ही कानात बोटं घालून अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. राहुलनं स्वत: या अनोख्या सेलिब्रेशनचं (Rahul on celebration) कारण सांगितलं आहे.
तीन मॅचमध्ये तीन भिन्न क्षण अनुभवल्यानंतर सूर्याला बॅटींगची संधी मिळाली. तो मात्र ड्रेसिंग रुममधूनच सेट (Suryakumar Yadav Shine) होऊन आला होता.
टीम मॅनेजमेंट अजब निर्णयासांठी प्रसिद्ध असली तरी त्यांचा राहुलला पाठिंबा देणे योग्य आहे. भारताच्या T20 टीममध्ये केएल राहुलची आवश्यकता (Team India needs Rahul) आहे.
तिसरी T20 मॅच (India vs England T20I) ही विराट कोहली (Virat Kohli) आणि जोस बटलर (Jos Buttler) या दोन सहज फटकेबाज बॅट्समनची लढाई होती.
तिसऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याची डोकेदुखी (Problem for Virat) वाढली आहे.
पहिली मॅच खेळणारा इशान किशन (Ishan Kishan) आणि कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या दोघांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताने दुसऱ्या T20 मध्ये इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला.
भारत -इंग्लंड टेस्ट सीरिजमधील दोन्ही टीमच्या कामगिरीवर आम्ही स्वाती तांबडे (Swati Tambade) यांच्याशी संवाद साधला.
भारत विरुद्ध इंग्लंड T20 सीरिजमध्ये भारताच्या तीन बॅट्समन्सना युवराज सिंहचा (Yuvraj Singh) रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
मोठ्या तयारीसह प्रचंड अपेक्षा घेऊन भारतामध्ये आलेल्या जो रुटच्या (Joe Root) टीमनं 1-3 ने टेस्ट सीरिज गमावली. ‘हे असं का झालं?’ यावर इंग्लंडमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
भारतीय टीममधील (Team India) प्रत्येक जागेसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पण यामधील तीन जागांसाठी सहा खेळाडूंमध्ये जोरदार चुरस असेल.
ऋषभ पंत याच्या खेळात सुधारणा कशी झाली याचे रहस्य टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri on Pant) यांनी सांगितले आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियानं (Team India) इंग्लंडचा 1 इनिंग आणि 25 रननं पराभव केला. या पराभवानंतर जो रुटला (Joe Root) एक समाधान वाटलं असेल ते म्हणजे अखेर ही सीरिज संपली
तिसऱ्या टेस्टच्या धक्क्यातून इंग्लंडची टीम बाहेर पडलीच नाही. इंग्लंड बॅट्समनला भारताच्या दौऱ्यावर नेहमी त्रास देणाऱ्या स्पिन फोबियानं (Spin Phobia) चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी चांगलंच डोकं वर काढलं.
अहमदाबादमधील चौथ्या अक्षर पटेलला 1988 नंतर कुणालाही न जमलेला रेकॉर्ड (Axar Patel Record) करण्याची संधी आहे.
इंग्लंडचा फास्ट बॉल जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने पिचच्या मुद्यावर इंग्लंडला घरचा आहेर दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली Vocal for Local ही घोषणा भारतीय क्रिकेट टीमनं (Team India) या सीरिजमध्ये चांगलीच मनावर घेतलेली आहे.
रवीचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) टेस्ट क्रिकेटमधील 400 विकेट्सचा टप्पा (Ashwin 400) पूर्ण केला आहे. हा पराक्रम करणारा अश्विन हा क्रिकेट विश्वातील 16 तर भारताचा चौथा बॉलर आहे.
अक्षर पटेलनं 38 रन घेऊन सहा विकेट्स घेतल्या. दुसरीच टेस्ट खेळणाऱ्या ‘अक्षर’ची स्पिन बॉलिंग वाचताना (Axar Attack) इंगलंडचे बॅट्समन अक्षरश: ‘निरक्षर’ वाटले.
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधील शेवटच्या दोन टेस्ट अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होत आहेत
भारतानं (Team India) दुसऱ्या टेस्टमध्ये मालिकेत कमबॅक केलं. पहिल्या टेस्टच्या पराभवाची परतफेड (India strikes back) केली
मॅचविनर अश्विनच्या (Matchwinner Ashwin) या सेंच्युरीमुळे टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर घट्ट पकड मिळवली आहे. आता इंग्लंडला जिंकण्यासाठी आणखी 429 रन्स करायचे आहेत.
भारताच्या मागील दोन इंग्लंड दौऱ्यातील (India Tour Of England) चार टेस्ट मॅचचे रेकॉर्ड्स केस स्टडी म्हणून पाहूया
श्रीलंकेतील दोन विजय आणि भारताला पहिल्या टेस्टमध्ये हरवल्यानंतर इंग्लंडचं (England) हवेत असलेलं विमान आता जमिनीवर आलं आहे.
भारतीय टीमनं पहिल्या दिवसाअखेर 6 आऊट 300 रन केले आहेत. हा स्कोअर करताच टीम इंडियाचा विजय पहिल्या दिवशीच पक्का झाला आहे.
रोहितच्या 161 रन्सच्या (Rohit 161) जोरावर भारतानं पहिल्या दिवसाखेर 6 आऊट 300 रन केले. चेन्नईच्या फिरत्या पिचवर हा एक उपयुक्त स्कोअर आहे.
अनेक फॅन्सच्या मनात अजिंक्य (Ajinkya Rahane) आणि विराटच्या (Virat Kohli) कॅप्टनसीची तुलना सुरु झाली आहे.
इंग्लंडनं दुसऱ्या टेस्टसाठी (Second Test) 12 सदस्यांची घोषणा एक दिवस आधीच केली आहे.
भारताविरुद्ध होणाऱ्या पाच T20 मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडची टीम (England T20 Team) जाहीर झाली आहे.
पहिल्या टेस्टमध्ये कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. विराटनं मॅचनंतर त्याचं कारण सांगितलं आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट इंग्लंडनं 227 रन्सने जिंकली आहे. टीम इंडिया कोणत्या कारणामुळे पराभूत झाली ते पाहूया
जो रुटच्या (Joe Root) भक्कम खेळामुळे इंग्लंडनं चेन्नई टेस्टच्या (Chennai Test) पहिल्या दिवसावर वर्चस्व राखलं आहे.
चेन्नईच्या मैदानावरील टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड (Chennai Test Record) हा चांगला आहे.
क्रिकेटबद्दल नेहमीच बहरदार लेखन करणारे लेखक आशुतोष रत्नपारखी (Ashutosh Ratnaparkhi) यांच्याशी आम्ही भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजबाबत संवाद साधला.
सेहवागच्या (Virender Sehwag) अनेक आश्चर्यकारक खेळींपैकी ही एक खेळी ठरली. त्याचं तंत्र- पद्धती हे अनेकदा वादग्रस्त ठरली. पण सेहवागचा इंपॅक्ट कधीच वादग्रस्त ठरणार नाही
काही ब्रिटीशांना भारताचं यश खपत नाही आणि पचत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिज आता क्रिकेटवरील स्वामित्वाची लढाई झाली आहे.
जेम्स अँडरसननं (James Anderson) श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्ये (Galle) सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (SL vs ENG) त्यानं 40 रन्स देऊन 6 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणाऱ्या पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणाऱ्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी आज (19 जानेवारी 2021) टीम इंडियाची निवड होणार आहे.