वाढदिवस स्पेशल : छोट्या शहरातील हिरोने केले देशाचे मोठे स्वप्न पूर्ण!
छोट्या गावातून आलेल्या या हिरोने ऑस्ट्रेलियाचे मोठे स्वप्न पूर्ण केले आहे.
छोट्या गावातून आलेल्या या हिरोने ऑस्ट्रेलियाचे मोठे स्वप्न पूर्ण केले आहे.
T20 वर्ल्ड कप सुरू (T20 World Cup 2021) होण्यापूर्वी विजेतेपद पटकावlतील अशा टॉप 5 देशांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे नाव नव्हते.
आयपीएल सिझन सुरू झाला तेव्हा वॉर्नर SRH टीमचा कॅप्टन होता. स्पर्धेच्या दरम्यान त्याची हैदराबादनं टीममधूनही हकालपट्टी केली होती
T20 क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियन पर्वाला (Australia Won The Final) आता सुरूवात झाली आहे.
सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनं इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही टीमनं आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो बनलेल्या मॅथ्यू वेडनं (Mathhew Wade Story) अनेक संकटांवर मात करत प्रवास पूर्ण केला आहे.
विराटनं कॅप्टनसी का सोडली? याबाबत रवी शास्त्रींनी एक खळबळजनक दावा (Shastri On Virat Captaincy) केला आहे.
ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या (T20 World Cup 2021) फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
कोच झाल्यानंतर ‘बेवडा रवी शास्त्री’ या नावानं त्यांच्यावर अनेक मीम तयार झाले. पण त्या सर्वांच्या पलिकडंही रवी शास्त्री आहेत.
विराटनंतर टीम इंडियाचा कॅप्टन (Team India Next Captain) कोण होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.
टीम इंडियाला सेमी फायनलपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. टीम इंडियाच्या या अपयशाची 5 मुख्य कारणं (Why Team India Failed) आहेत.
T20 क्रिकेट कोळून पिलेल्या वेस्ट इंडिजचं या वर्ल्ड कपमध्ये काय चुकलं? (Where West Indies Wrong) हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
टीम इंडिया खराब खेळायला लागली की अनेक फॅन्स इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेला जबाबदार धरतात.
इंग्लंडच्या खेळापासून टीम इंडिया किमान पुढच्या वर्ल्ड कपमध्ये तरी बोध घेणार का? हा खरा प्रश्न (England Show) आहे.
टीम इंडियानं या दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारला नाही तर थेट शरणागती (Team India Surrender) पत्कारली आहे.
टीम इंडियाला न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी 5 पावलं उचलणं आवश्यक (5 Steps for Team India) आहे.
5 सेकंदांची एक गोष्ट टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा (Team India Championship Dream) बनली आहे.
टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ स्वरुपाची असलेल्या या मॅचमध्ये भारतीय टीमला वाचवण्याचं काम विराट कोहलीनं (Virat Kohli) तोडलेली जोडीच करणार आहे.
वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाला पहिल्यांदाच हरवले. 29 वर्षांची अपरजित राहण्याची परंपरा अखेर तुटली. ही परंपरा कधीतरी तुटणारच होती.
गतविजेती आणि दोनदा हा वर्ल्ड कप जिंकणारी एकमेव टीम असलेली वेस्ट इंडिज (T20WC West Indies Preview) यंदाही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धांमधील नेहमीचा दबाव नसलेली दक्षिण आफ्रिका टीम (T20WC South Africa Preview) किती मोठा धमाका करणार यावर त्यांच्या देशाच्या क्रिकेटचं भवितव्य अवलंबून असेल.
अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा विरंगुळा म्हणून नाही तर क्रिकेट विश्वातील बड्या टीमना धक्का देण्यासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे.
नेहमीप्रमाणे पाकिस्तान पुन्हा एकदा हरले तर त्यांच्या देशातील अनेक टीव्ही आणि क्रिकेटपटूंचे करिअर धोक्यात येणार हे नक्की आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमवर याचा सर्वात जास्त दबाव (Babar Azam in Trouble) आहे.
वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानला भारताविरुद्ध आजवर एकही मॅच जिंकता आलेली नाही. मात्र त्यांची बडबड (नेहमीप्रमाणे) सुरूच आहे.
या वर्ल्ड कपमध्ये खेळताना आरोन फिंच (Aaron Finch) टीमकडं उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त (T20 WC Australia Preview) आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या टीमला यंदा पहिल्या T20 वर्ल्ड कप विजेतेपदाचा (T20WC New Zealand Preview) चान्स आहे
T20 र्ल्ड कपच्या दरम्यान भारतीय टीमला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) देखील उपलब्ध असेल.
सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार आणि इशान किशनच्या वर्ल्ड कप टीममधील जागेसाठी 3 खेळाडूंमध्ये (Who Replace Ishan, Surya) चुरस आहे.
केकेआरचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) याला टीम इंडियाच्या यशाचा आर्किटेक्ट होण्याची संधी आहे.
विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट टीमची कॅप्टनसी सोडणार आहे. स्वत: विराटनंच हे जाहीर केलं आहे.
धोनी टीम इंडियाचा हेड कोच म्हणून रवी शास्त्रींची जागा घेणार का? हा प्रश्न आता विचारला जात आहे.
चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं 15 जणांच्या टीमची घोषणा (Team India squad) केली आहे. या टीममध्ये 3 जण राखीव आहेत.
भारतीय टीमची निवड करताना टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
मिसबाह आणि वकार यांची 2019 साली या पदावर निवड करण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी त्यांनी केलेल्या कराराचे 1 वर्ष अद्याप बाकी होते.
गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट फॅन्सना ज्याची उत्सुकता होती, ते T20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक (T20 WC 2021 Schedule) अखेर जाहीर झालं आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोन मुंबईकरांमध्ये (Suryakumar or Shreyas) जोरदार चुरस आहे.
स्टिव्ह स्मिथ T20 वर्ल्ड कपमध्ये माघार घेण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये नंबर 3 वर बॅटींग करु शकेल असा समर्थ पर्याय ऑस्ट्रेलियाला सापडला आहे.
श्रीलंका दौऱ्यात होणाऱ्या 3 वन-डे आणि 3 T20 मॅचमधून आगमी वर्ल्ड कपमधील 4 जागा (4 Slots For T20 World Cup) निवड समिती निश्चित करणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढत हा सुपर 12 चा मेगा मुकाबला असेल. क्रिकेट वर्ल्ड कप 2019 नंतर पहिल्यांदाच या दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळतील.
60 पैकी 29 मॅच झाल्यानंतर IPL 2021 स्पर्धा स्थगित करावी लागली. आता उर्वरित मॅच पुन्हा होणार का? (Is IPL 2021 Possible again?) हा प्रश्न निर्माण झाला आहे.
टीम मॅनेजमेंट अजब निर्णयासांठी प्रसिद्ध असली तरी त्यांचा राहुलला पाठिंबा देणे योग्य आहे. भारताच्या T20 टीममध्ये केएल राहुलची आवश्यकता (Team India needs Rahul) आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ख्रिस गेलनं (Chris Gayle) त्याच्या करियरबद्दल एक महत्वाची माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसमुळे 2020 मधील बहुतेक काळ क्रिकेट वाया गेल्यानंतर टीम इंडिया (Team India) नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. या वर्षभरात टीम इंडियाला पाच प्रमुख आव्हानांचा सामना करावा लागणार आहे
कोरोना व्हायरसमुळे 2020 या वर्षी फारसं क्रिकेट होऊ शकलं नाही. आता नव्या वर्षात नव्या जोशात टीम इंडिया (Team India) क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारतामध्ये पुढच्या वर्षी ICC T20 वर्ल्ड कप आणि IPL स्पर्धेसह अनेक मोठे निर्णय या बैठकीत होणे अपेक्षित आहेत.