IPL 2022 Mega Auction: पालघर ते तुळजापूर महाराष्ट्रातील 5 खेळाडूंना लिलावात मिळणार मोठा भाव!
महाराष्ट्रातील 5 खेळाडूंवर या ऑक्शनमध्ये (Maharashtra in IPL 2022 Auction) मोठी बोली लागणार आहे.
महाराष्ट्रातील 5 खेळाडूंवर या ऑक्शनमध्ये (Maharashtra in IPL 2022 Auction) मोठी बोली लागणार आहे.
पालघर ते मुंबई असा लोकल प्रवास करून क्रिकेट खेळण्यासाठी येणारा शार्दुल 'लॉर्ड' ठाकूर कसा बनला याचा प्रवास रंजक आहे.
शार्दुल ठाकूरच्या जोरदार बॉलिंगमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टेस्टमधील रंगत वाढली आहे.
2018 मध्ये टीम इंडियाने जोहान्सबर्ग टेस्ट 5 फास्ट बॉलर्सच्या मदतीने जिंकली होती. त्यामुळे विराट यंदा Playing 11 मध्ये बदल करण्याची शक्यता जास्त आहे.
गेल्या 50 वर्षात भारतीय टीमला एकदाही ओव्हलवर जिंकता (How India Won Oval Test) आले नव्हते.
मुंबईपासून 87 किलोमीटर अंतरावरील पालघरला (Palghar) आज क्रिकेट विश्वात शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) गाव म्हणून ओळख मिळाली आहे.
टीम इंडियाचा सदस्य असलेल्या शार्दुलला दुसऱ्या टेस्टनंतर मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर बायो बबलमध्ये राहण्यासाठी शार्दुलनं अहमदाबाद ते जयपूर हा 700 किलो मीटरचा प्रवास कारनं केला होता.
सुंदर आणि शार्दुल हे दोघंही टेस्ट सीरिजसाठी नेट बॉलर होते. सर्व प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं त्यांना ब्रिस्बेनच्या टेस्ट टीमममध्ये अक्षरश: ढकलण्यात आलं.
उमेश यादव (Umesh Yadav) जखमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या जागेवर नवदीप सैनीची (Navdeep Saini) निवड झाली आहे. या जागेसाठी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि टी. नटराजन (T. Natarajan) ही दोन नावं…
You must be logged in to post a comment.