T20 WC 2007: शेवटच्या बॉलवर काय चूक झाली? मिसबाहनं 14 वर्षानंतर सांगितली ‘मन की बात’
T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर का चूक केली हे मिसबाह उल हकनं 14 वर्षांनंतर सांगितले आहे.
T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर का चूक केली हे मिसबाह उल हकनं 14 वर्षांनंतर सांगितले आहे.
फास्ट बॉलरच्या एका ओव्हरमध्ये 6 सिक्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी हे दोन्ही रेकॉर्ड आजही युवराजच्या नावावर आहेत.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2007 हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले. या वर्षी टीम इंडियानं पहिला T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) जिंकला होता.
T20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज लढतीमध्ये आजवर भारताचेच वर्चस्व राहिले आहे. या विजयी अभियानाची सुरुवात 2007 साली झाली.
मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq) म्हंटलं की सर्वप्रथम 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमधली जोंगिदर शर्माची शेवटची ओव्हर आठवते.
युवराज (Yuvraj Singh) मागच्या वर्षी क्रिकेटमधून रिटायर झाला होता. आता वर्षभरानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
You must be logged in to post a comment.