IND vs NZ: 2 वर्ष, 50 मॅच आणि 20 संधी…. इन्तहा हो गई इंतजार की!
गेल्या दोन वर्षांमध्ये जग झपाट्यानं बदललं आहे. खेळाच्या मैदानातही बऱ्याच घडामोडी झाल्या. या सर्व उलथापाथीमध्ये एक प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये जग झपाट्यानं बदललं आहे. खेळाच्या मैदानातही बऱ्याच घडामोडी झाल्या. या सर्व उलथापाथीमध्ये एक प्रतीक्षा कायम आहे.
टीमचे कॅप्टन आणि कोच बदलले की लगेच सर्व काही बदलेल या अपेक्षेत असणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून देणारी मॅच जयपूरमध्ये झाली आहे.
टीम इंडियाचे 3 तुकडे होणार नाहीत, असं हेड कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) स्पष्ट केलं आहे
विराटनं कॅप्टनसी का सोडली? याबाबत रवी शास्त्रींनी एक खळबळजनक दावा (Shastri On Virat Captaincy) केला आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid) हेड कोच आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) T20 टीमचा कॅप्टन झाल्यानंतरची ही पहिलीच सीरिज आहे.
विराटनंतर टीम इंडियाचा कॅप्टन (Team India Next Captain) कोण होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.
टीम इंडियाला सेमी फायनलपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. टीम इंडियाच्या या अपयशाची 5 मुख्य कारणं (Why Team India Failed) आहेत.
सचिन निवृत्त झाल्यानंतर पुढे कोण, हा जो भितीदायक प्रश्न अनेक वर्षं सगळ्यांच्या मनात होता, विराटनं तो असेपर्यंत तरी कायमचा मिटवला आहे.
टीम इंडिया खराब खेळायला लागली की अनेक फॅन्स इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेला जबाबदार धरतात.
इंग्लंडच्या खेळापासून टीम इंडिया किमान पुढच्या वर्ल्ड कपमध्ये तरी बोध घेणार का? हा खरा प्रश्न (England Show) आहे.
You must be logged in to post a comment.