‘वन-डे क्रिकेट खेळण्यासाठी तयार नसलेल्या खेळाडूला परत पाठवा,’ टीम इंडियातील क्रिकेटपटूवर भडकला गंभीर
दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर गौतम गंभीरनं भारतीय वन-डे टीमच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर गौतम गंभीरनं भारतीय वन-डे टीमच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. यातील एका नावाकडे हार्दिक पांड्याचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे.
तो अभ्यासात हुशार होता. कायम पुस्तकात गढलेल्या मुलाला त्याच्या आईनं क्रिकेट खेळायला भाग पाडले. आज तो KKR चा नवा स्टार बनला आहे.
You must be logged in to post a comment.