U 19 WC : ऑस्ट्रेलियानं पुन्हा रडवलं, आणखी एका फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव
ऑस्ट्रेलियानं वर्षभरातील तिसऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केलाय.
ऑस्ट्रेलियानं वर्षभरातील तिसऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केलाय.
भारताला सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्यात 4 ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा प्रमुख अडथळा आहे.
चेतेश्वर पुजाराचं गेल्या दशकभरातील टेस्ट टीममधील योगदान कधीही विसरता येणार नाही.
ऑस्ट्रेलियासाठी अजिंक्यगड समजल्या जाणाऱ्या ब्रिस्बेनच्या 'गाबा' पिचवर टीम इंडियाने या दिवशी इतिहास घडवला.
कपिल देव (Kapil Dev) यांच्या भन्नाट स्पेलमुळे टीम इंडियाने 1981 साली ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवला होता.
अनेक भारतीयांना गेल्या दोन दशकांपासून Desert Storm म्हंटलं की आजही एकच गोष्ट आठवते.
कोलकातामध्ये 2001 साली द्रविड -लक्ष्मणने केलेल्या अद्भूत पार्टरनरशिपला (Dravid – Laxman Epic Partnership ) क्रिकेट फॅन्स कधीही विसरणार नाहीत.
टीम इंडियातील संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) एक गंभीर आरोप केला आहे.
टीम इंडियाचा जगभरातील धडाका पाहून पाकिस्तानीही थक्क झाले गेले आहेत. त्यांनी डायलॉगबाजी करत दोन देशांच्या टीममधील फरक स्पष्ट केला आहे.
ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमनं टेस्टमध्ये एकूण 1046 विकेट्स घेतल्या आहेत. तर भारतीय टीमच्या नावावर फक्त 13 विकेट्स आहेत.