T20 World Cup 2021: वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजचं यंदा काय चुकलं?
T20 क्रिकेट कोळून पिलेल्या वेस्ट इंडिजचं या वर्ल्ड कपमध्ये काय चुकलं? (Where West Indies Wrong) हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
T20 क्रिकेट कोळून पिलेल्या वेस्ट इंडिजचं या वर्ल्ड कपमध्ये काय चुकलं? (Where West Indies Wrong) हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
टीम इंडिया खराब खेळायला लागली की अनेक फॅन्स इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेला जबाबदार धरतात.
इंग्लंडच्या खेळापासून टीम इंडिया किमान पुढच्या वर्ल्ड कपमध्ये तरी बोध घेणार का? हा खरा प्रश्न (England Show) आहे.
टीम इंडियानं या दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारला नाही तर थेट शरणागती (Team India Surrender) पत्कारली आहे.
टीम इंडियाला न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी 5 पावलं उचलणं आवश्यक (5 Steps for Team India) आहे.
5 सेकंदांची एक गोष्ट टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा (Team India Championship Dream) बनली आहे.
टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ स्वरुपाची असलेल्या या मॅचमध्ये भारतीय टीमला वाचवण्याचं काम विराट कोहलीनं (Virat Kohli) तोडलेली जोडीच करणार आहे.
वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाला पहिल्यांदाच हरवले. 29 वर्षांची अपरजित राहण्याची परंपरा अखेर तुटली. ही परंपरा कधीतरी तुटणारच होती.
गतविजेती आणि दोनदा हा वर्ल्ड कप जिंकणारी एकमेव टीम असलेली वेस्ट इंडिज (T20WC West Indies Preview) यंदाही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धांमधील नेहमीचा दबाव नसलेली दक्षिण आफ्रिका टीम (T20WC South Africa Preview) किती मोठा धमाका करणार यावर त्यांच्या देशाच्या क्रिकेटचं भवितव्य अवलंबून असेल.
You must be logged in to post a comment.